मृत्यू योग हा अत्यंत अशुभ मानला जातो. जर कुंडलीत मारकेश ग्रह (शनी, राहू, केतू, मंगळ) बलवान असतील आणि शुभ ग्रह निर्बल असतील.मृत्यू योग असलेल्या व्यक्तीला गंभीर आजार, अपघात किंवा अचानक संकटांना सामोरे जावे लागते.कुंडली मधील अष्टमस्थानात अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर असा योग तयार होतो.ही शांत केल्याने अकाली मृत्यू आयुष्यातील संकटे अडचणी तसेच शारीरिक मानसिक आरोग्य सुधारते.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.