नामकरण हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सातवा संस्कार आहे. या संस्कारात, जन्मानंतर बालकाला एक योग्य आणि शुभ नाव दिले जाते. हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे मानले जातात, कारण नावात अत्यधिक शक्ती असते आणि ते व्यक्तीच्या भविष्यावर प्रभाव टाकते. पुरुषांच्या नावात समसंख्यांक व स्त्रियांचे नावात विषमसंख्यांक अक्षरे असावी असा सर्वसधारण नियम आहे.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.