९५ वा वाढदिवस हा विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वाचा असतो. यानिमित्ताने त्र्यंबकमहार्थी शांती विधी केला जातो. हा विधी दीर्घायुष्य, आरोग्य, व आयुष्याच्या उत्तरार्धातील सुख-समृद्धी यासाठी केला जातो.भगवान त्र्यंबकेश्वर (महादेव) यांची आराधना दीर्घायुष्य, आरोग्य, व जीवनातील विघ्ने दूर करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. या विधीमुळे समृद्धी, व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.