हा एक असा योग आहे की यामध्ये सगळी शुभ करणे निष्फळ ठरतात या योगा वरती गृहप्रवेश, विवाह संस्कार, नवीन व्यवसाय प्रारंभ ,यज्ञयाग असतील तर या योगा वरती शक्यतो टाळल्या जातात. या योगामुळे जीवनामध्ये अडथळे अपयश येऊ शकतात म्हणून दोष निवारण करण्यासाठी दग्ध योग शांत केली जाते.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.