जातकर्म हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पाचवा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण संस्कार आहे. हा संस्कार एका अपत्याच्या जन्मानंतर केला जातो. . जातकर्म संस्कारामुळे नवा जन्म घेणाऱ्या बालकाला दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि शारीरिक व मानसिक आरोग्य प्राप्त होईल, अशी श्रद्धा आहे.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.